पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग ...
Posts
Showing posts from November, 2018
- Get link
- X
- Other Apps
सर्वांचे लाडके आप्पासाहेब उर्फ विजय विसपुते आप्पासाहेब म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता ! नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल...
- Get link
- X
- Other Apps
अध्यात्म -दर्शन शास्त्रों में ईश्वर तत्व प्राय- हमारे धर्म शास्त्री एवं प्रवचन करता यह कहा करते हैं की हमारे धर्म शास्त्रों में ऐसा लिखा है. तो आइए देखें की हिंदू धर्म में कितने शास्त्र हैं तथा उनकी मुख्य विषय वस्तु क्या है. हिंदू धर्म दर्शन में भारतिया महर्षियों ने जिन 6 दार्शनिक सीधांतों ( 6 Philosphies of thoughts ) की रचना की वे हैं – 1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन 2. - महर्षि पतंजलि द्वारा द्वारा रचित योग दर्शन 3. - महर्षि गौतम द्वारा रचित न्याय दर्शन 4. - महर्षि कनाद द्वारा रचित वैशेषिक दर्शन 5. - महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्व मीमांसा 6. - महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्र्तार मिनांसा जिसे ब्रह्मसूत्- र भी कहते हैं यह सभी दर्शन छोटे छोटे सूत्रों के रूप में हैं तथा सभी का मुख्य उद्देश्य दुखों के मूल कारण अज्ञान को नष्ट कर मनुष्य को सत्य ज्ञान की प्राप्ति करना है- प्राचीन ऋषियों द्वारा सत्य एवं ज्ञान की खोज का नाम ही दर्शन है ...