Posts

Showing posts from December, 2018
आमच्या कुल दैवतात बाघिन आहे आणि आम्ही तिची पूजा करतो ! आम्ही पवनी चे राउत आणि आमच्या बंगल्यात बाघिन आहे आम्ही नाग मंदार हा आमच्या कुल देवता बरोबर तिची ही पूजा करतो।  नाग ठाणे आहे.  नागची पूजा करतो. आमच्या कुटुंबातील एका मुलीला जंगलात वाघाने खाल्ले होते . मुलीला वाघाने खाल्ले तर ती वाघीण होते आणि मुलाला खाल्ले तर तो वाघ्या होतो आणि दोघांचीही पूजा केली जाते . आदिवासी मध्ये सुद्धा असाच समज आहे . काही दिवस पूर्वी एका बौद्ध भिक्कूला तो ध्यानस्थ बसला असता चंद्रापुर च्या जंगलात वाघाने खाल्ले अशी बातमी आली . आम्हला वाटते भन्ते वाघ झाले , अधिक पुज्यनीय झाले ! आपण सर्व कुठे राहतो ? तसे बघितले तर मोठ्या द्वीपावर  जिथे सर्वत्र जंगल आहे म्हणजे एका अर्थाने आपण जंगलातच राहातो जरी आपणास ते मोठे शहर , गाव वाटत असले तरी सीमा संपली कि जंगलाचं ! आणि या शहरी जंगलात आणि जंगलात मृत्य , मारणे  ह्या क्रिया चालूच आहेत . पर्वा एका देवस्थानचा प्रसाद खाऊन १८ लोक मृत्यमुखी पडले . एक पोलीस इनिस्पेक्टर चा सैनिकाने खून केला रोज हजारो वाहनाचे अपघात होऊन मृत्युमुखी पडतात म्हणून आपण वाहन चालविणे...
हम बार बार हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है कहते रहेंगे , आपको पसंद आये या ना आये ! हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है फिर विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मण हिन्दू धर्म में ब्राह्मण बन कर क्यों आना चाहते है ? क्या है उनका मकसद ? क्यों निहि वो छोड़ देते है वैदिक वर्णवादी , जातिवादी , भेदभाव वादी , ऊंचनीच वादी, रेपिस्ट , चारित्र्य हिन् वैदिक ब्राह्मण गाड्स जैसे ब्रह्मा , विष्णु , इंद्रा , सोम , रूद्र इत्यादि और वो ३ प्रतिशत विदेशी ब्राह्मण क्यों नहीं होना चाहते है सत्य हिन्दू धर्मी जहा वेद भेद नहीं है , जनेऊ , होम हवन नहीं है ! इसका कारण बच्चा बच्चा भी जानता है क्यों जी वे अलग धर्म के है जिनका धर्म वेद , भेद , मदिर, मॉस, मैथुन , मुफ्तखोरी पर आधारित है। ये सब को कैसे छोड़ सकते है ? हिन्दू धर्म बहुत सरल और सुन्दर है वो धर्मात्मा कबीर ने अपनी वाणी बीजक में बहुत ही सुन्दर और गेय तरीकेसे बताया है वो भजन , गीत में भी आसानी से जन जन में बहुत ही पॉपुलर है , पुरे विश्वमे करोडो लोग उसे भजन के माध्यमसे भी सुनते है , उसका आचरण करते है। यह सत्य हिन्दू धर...
१८५७ का विद्रोह हमारा पहला स्वातंत्र्य  संग्राम नहीं वो तो विदेशियोंके साथ विदेशियोंकी लड़ाई थी। १८५७ के विद्रोह को हिंदुस्तान का पहला स्वात्यंत्र संग्राम कहा जाता है पर इसे हिन्दुस्तान के स्वतंत्रता की  लड़ाई नहीं मान सकते क्यों की यह लड़ाई  विदेशी मुग़ल और विदेशी  वैदिक धर्मी ब्राह्मण अपने लिए लड़  रहे थे हिन्दुतान या नेटिव हिन्दू के लिए नहीं। हम ये कभी भूल नहीं सकते की वैदिक धर्मी ब्राह्मण भी मुघलो की तरह ही विदेशी है जैसे विदेशी ब्रिटिश।  दिल्ली का बादशाह जाफर शाह  कोई नेटिव नहीं था नाही झांसी की  रानी लक्ष्मीबाई, पेशवा नाना या तात्या टोपे।  ये सब विदेशी थे जो यहाँ पर आक्रमण कर शाशक बन बैठे थे। ग्वालियर के सिंधिया ने ठीक ही किया था जो वर्णवादी वैदिक ब्राह्मण धर्मी लक्ष्मीबाई को अपने यहाँ रुकने नहीं दिया नहीं इसलिए सभी हिन्दू सिंधिया के आभारी है। हम यहाँ एक बात अवश्य कहना चाहते है  महाराणा रंजीत सिंह ने जरूर नेटिव हिन्दू और हिंदुस्तान के लिए ब्रिटिश कंपनी से नेटिव स्वतंत्रता के लिए सग्राम किया था। कंपनी सरकार जाने के बाद ब्रिटिश...
ऐक्याची  गरज सर्वानाच ! ऐक्याची गरज कोणाला नसते ? जंगलातले सिंह सुद्धा ऐक्य करून राहतात आणि शिकार , जीवन यापन करतात . जेवढे ऐक्य मजबूत तेव्हडे तो समुदाय विजयी  होण्याचे जास्त फायदे होतात . मात्र काही समाज कमजोर असून , एनेकदा प्रताडित होऊन सुद्धा का ऐक्य साधू शकत नाही हा विचार करण्याचा प्रश्न आहे . विशेषतः  दलित , उपेक्षित , आदिवासी , मागास वर्गीय समाज या बद्दल हा प्रश्न सर्वाना पडतो . आंबेडकरी , रिपब्लिकन , बहुजन म्हणून ज्या समाजाकडे बघितले जाते त्या समाजाला सुद्धा हा ऐक्याचा प्रश्न भेडसावीत असतो . आंबेडकरी , रिपब्लिकन , बहुजन समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर चालणार समाज त्यांचा संघटना , राजकीय पक्ष या मध्ये येतात . आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतल्या नंतर त्यांनी ते ज्या अस्पृश्य समाजात जन्मले , त्या समाजाच्या उन्नती साठी काम करण्या साठी त्या समजला संघटित केले . स्वतःचे चारित्र्य शुद्ध  ठेवून , आपल्या ज्ञानात  अधिकाअधिक  भर पाडत आणि मोहा  पासून दूर राहून त्यांनी त्यांच्या समाजाला निर्विवाद आणि सक्षम  नेतृत्व  दिले  . पण आज ते...